- नवी दिल्ली – देशातील तेल शुद्धीकरण प्रकल्प उच्च क्षमतेने कार्यरत आहेत..अनेक ठिकाणी उत्पादन क्षमता शंभर टक्के अनुदान अधिक पातळीवर पोहोचलेले आहे,पेट्रोल डिझेल केरोसीन किंवा नाही या सर्व इंधनांचा तुटवडा पूर्णपणे सुरक्षित आहे, पुरी यांनी सांगितले की होर्मुज समुद्रध्वनी बाहेरी स्त्रोतांमधून कच्च्या तेलाचा आयात आता सुमारे 70% पर्यंत वाढला आहे संघर्ष सुरू होण्यापूर्वी पातळी 55% होते भारत २००६ ते ७ मध्ये 27 देशांकडून कच्चे तेल आयात करत होता आता आकडा वाढवून 40 देशापर्यंत पोहोचला आहे अनेक वर्षे जातात त्यांनी राबवलेल्या धोरणांमुळे हे विविध करण झाले असून त्यामुळे इतर देशांपेक्षा भारताकडे अधिक पर्याय उपलब्ध झालेले आहेत देशभरातील पेट्रोल पंपावर इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी सुरळीतपणे कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशाच्या काही भागांमध्ये एलपीजीसी टेंडरच्या तक्रारी तक्रारी समोर आले आहेत घरगुती वापरासाठी सिलेंडर पुरवठ्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून या मंत्री मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे या मंत्री गटात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि पेट्रोलियम मंत्री हार्दिक सिंग पुरी यांचा समावेश आहे परराष्ट्र मंत्रालयाद्वारे राजनीतिक पातळीवरती परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

पुणेकरांच्या हक्काचे व्यासपीठ.















